लोकमान्य टिळक भाषण | Lokmany tilak bhashan speech
नमस्कार ! आज याठिकाणी उपस्थित असलेले गुरुजनवर्ग तसेच माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करतो .
आपल्या देशातून ब्रिटिश हे निघून जावेत आणि आपला समाज सुधारणा करण्यासाठी आपल्या हातात सत्ता आल्यानंतर आपण भारतीय लोकांच्या मध्ये सुधारणा करू शकतो असा त्यांना विश्वास होता .
मित्रहो ! आपल्या भारतात इंग्रजांनी थैमान घातले होते. असे हे इंग्रज भारतीय लोकांना अन्यायकारक रीतीने वागवत होते म्हणून लोकमान्य टिळक यांना गुलामगिरी सहन होत नव्हती. आगरकर आणि टिळक हे जरी मित्र असले तरीही त्यांच्यामध्ये विचारात मतभेद असलेले दिसून येते असे विचार असताना त्यांना राजकीय स्वातंत्र्य प्रथमता पाहिजे होते हे राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले.
मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला तरीही तुरुंगात असताना त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले नियोजन केले होते आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांमध्ये विचारात मतभेद झाल्यामुळे अशी मतभेद व्हायला नको म्हणून त्यांनी तिच्यामध्ये संघटन करण्यासाठी प्रयत्न केले तरीही त्यांना अपयश आले म्हणून त्यांनी डॉक्टर यांनी पेशंट यांच्या मदतीने होमरूल लीग चळवळ स्थापन करण्यात आली या होमरूल लीग चळवळ याचा अर्थ आहे सोशासन असा आहे म्हणजे स्वतःचच शासन अशा पद्धतीने चळवळीसाठी त्यांनी याने बेचैन यांचे सहकार्य घेतले
त्यांच्यात धाडसीपणा हा पहिल्यापासूनच होता तर मित्रांनो आपण हे एखाद्या चुकीला कितीही दबाव आला तरीही त्यातून लोकमान्य टिळक यांच्या विचारातून आपण घेऊ शकतो .
मी असे सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या प्रमाणे एखाद्या अन्यायकारक घटनेला आपणही सडेतोडपणे उत्तर द्यावे तरच आपण त्यांच्या लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात केले असे होईल .
आज आपण मला लोकमान्य टिळकांविषयी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळे गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद !
0 टिप्पण्या